या राशीच्या लोकांना असते जास्त बोलण्याची सवय! अनेकदा करून घेतात स्वतःचं नुकसान

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. त्यांच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. कोणत्याही व्यक्तीची राशी, ग्रहस्थिती यांच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेता येते. राशीनुसार काही लोक स्वभावाने शांत असतात.

त्याच वेळी, काही लोकांना खूप बोलण्याची सवय असते. अनेक वेळा या लोकांच्या या सवयीमुळे त्यांच्यासाठी समस्या निर्माण होतात. हे लोक कधी कधी खूप बोलण्याच्या सवयीमुळे स्वतःचं नुकसान करून घेतात. चला जाणून घेऊया या राशींबद्दल.

वृषभ रास –
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा अधिपती ग्रह शुक्र आहे. आणि या राशीवर या ग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे. जेव्हा वृषभ राशीच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असतो, किंवा राहू किंवा केतू ग्रहांनी त्रस्त असतो, तेव्हा या लोकांचा जिभेवरील ताबा सुटतो आणि काहीही विचार न करता कोणालाही ते बोलतात.

कन्या रास –
या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रहाचा संबंध वाणीशी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या राशीचे लोक त्यांच्या भाषा आणि बोलीबद्दल खूप जागरूक असतात. पण जेव्हा या राशीच्या लोकांना क्रूर ग्रहांची दृष्टि पडते,

तेव्हा ते कठोर शब्द बोलू लागतात आणि स्वतःच नात इतरांशी खराब करून घेतात. हे लोक मनातल सगळ कोणालाही सांगायला तयार होतात. या कारणास्तव बरेच लोक त्यांचा गैरवापर करतात. अशा लोकांशी मैत्री करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *