स्वामींच्या सेवेत ही 1 चूक कधीच करू नका सेवेचा लाभ कधीच मिळणार नाही.

नमस्कार मित्रांनो,

स्वामींच्या सेवेत ही 1 चूक कधीच करू नका. सेवेचा लाभ सेवेचे फळ कधीच मिळणार नाही. मग तुम्ही कितीही सेवा केला, कितीही मंत्र जप केला, कितीही पारायण वाचन केले किंवा कितीही स्वामींच्या समोर बसला तरी त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही म्हणून ही एक चूक कधीच करू नका.

सकाळी सेवा करता, दुपारी सेवा करता, संध्याकाळी करता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करत असाल चालेल. केव्हाही सेवा करा, कितीही सेवा करा, अर्धा तास, एक तास, दोन तास किंवा एक मिनिट, दोन मिनिट, पाच मिनिट केले तरीही चालेल पण ही 1 चूक तुम्ही कधीच करू नका.

आणि ही चूक आपल्याकडून तेव्हाच होते जेव्हा आपण देवघरासमोर बसतो, स्वामींच्या मूर्ती समोर बसतो, स्वामींचे फोटो समोर बसतो तर ही चूक कोणती आहे? मित्रांनो बऱ्याच वेळेस जे भक्त असतात, जे सेवेकरी असतात ते स्वामींच्या समोर म्हणजे देवघरासमोर बसायचे असते त्यांना. काही मंत्र जप असतो, माळा करायचं, काही वाचन करायचे असतात तेव्हा ते कुठूनही बाहेरून येतात किंवा काहीही घरात करत असतात, जेवण करत असतात किंवा काही काम करत असतात.

त्यांना वाटत आता चला मंत्र जप करूया, काही तरी वाचू, पारायण वाचू, स्तोत्र वाचन करू, स्वामींच्यासमोर बसू सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी ते डायरेक्ट जाऊन स्वामी समोर बसतात. दिवा अगरबत्ती लावतात आणि मग मंत्रजप सुरू करतात आणि स्वामींची सेवा असते ती मनोभावाने करत असतात परंतु हीच त्यांच्याकडून सगळ्यात मोठी चूक होते.

की, डायरेक्ट जाऊन बसतात हे चूक कधीच करू नका. तुम्हाला केव्हाही स्वामींच्या समोर बसायचा आहे. देवघरासमोर बसायचे आहे तर तुम्हाला आधी पवित्र व्हायला लागेल आणि आपण पवित्र केव्हा होतो तुम्ही सगळ्यात आधी हात पाय तोंड स्वच्छ धुऊन त्यानंतरच तुम्ही तेव्हाच स्वामींच्या समोर बसा, देवघरासमोर बसा.

तिथून तुम्ही थोड्यावेळासाठी का नाही उठला असाल किंवा कुठे बाहेर गेला, असेल घरातच काय करत असाल, पुन्हा तुम्हाला मंदिरात जायचे असेल, स्वामींच्या समोर बसायचं असेल तर पुन्हा तुम्ही जाऊन हात पाय तोंड धूवा आणि मगच स्वामींच्या समोर बसा.

तुम्ही घरीच आहात, कुठेच गेला नाहीत तरी तुम्हाला हात पाय तोंड धून हा नियम बनवून घ्यायचा आहे घरी आहात तरी तुम्हाला शुद्ध पवित्र होऊनच स्वामींच्या समोर बसायचे आहे. असे भरपूर लोक विचार करतात की, मी तर घरीच आहे, आंघोळ करूनच बसलेलो आहे. नाही स्वामींच्यासमोर जायचे आहे, तिथे बसायचे आहे, देवघरासमोर बसायचे आहे, सेवा करायची आहे आधी हात पाय तोंड स्वच्छ धुवा.

आणि डायरेक्ट या तेव्हा देवघरासमोर येऊन बसा. असे नाही की, हात पाय तोंड धूतल्यानंतर काहीतरी करतो, चहा पितो मग जातो. नाही तुम्हाला डायरेक्ट देवघरासमोर जाऊन बसायचे आहे. तुम्हाला हवे असेल तर पहिला चहा पिऊन नंतर हात पाय तोंड धुतले तरी चालेल. पण हात-पाय-तोंड स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट देवघरासमोर जाऊन बसायचे आहे आणि तुम्ही स्वामींची सेवा, मंत्र जप किंवा पारायण वाचू शकता.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *