श्री स्वामी समर्थांचा अद्भुत असा हा मंत्र जपल्याने तुमचे सर्व दुःख सुखात बदलेल.

नमस्कार मित्रांनो,

समर्थांचे असंख्य भक्त आहेत ते श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करतात आणि स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करतात. श्री स्वामी समर्थांची अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचा महिमा वेगवेगळा आहे. प्रत्येक मंत्राचा लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत. ते अनन्य आणि साधारण आहे. आज मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या अशा एका मंत्राबद्दल माहिती सांगणार आहे की, ज्या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण नावालाही उरणार नाही.

श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात की, ज्या ज्या स्थळी हे मन जाई माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही या मंत्राचा जप सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार या मंत्राचा जप करावा. तर घरातील लोकांच आरोग्य चांगलं राहतं. घरामध्ये सुख शांती नांदू लागते. घरातील लोक एकमेकांशी भांडत असतील, घरात अशांती असेल तर ते दूर होतं.

भक्तहो सोबतच जीवनात जर धन प्राप्तीचे योग नसेल, पैसे येत नसतील, अत्यंत गरीबी असेल तर या समस्या सुद्धा मंत्राच्या प्रचंड प्रभावाने दूर होते. खरतर या मंत्राचा जप मानसिक आरोग्य चांगले ठेवतो. मानसिक ताण-तणाव दूर करतो. आपल्याला शारीरिक बळ प्रदान करतो. आपल्यामध्ये एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो. भक्तहो प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ म्हणतात की, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

भक्तहो जेव्हा स्वामी अशा प्रकारे आपल्याला अस्वस्थ करतात. तेव्हा आपल्यामध्ये आ त्म वि श्वा स निर्माण होणं अगदी साहजिक आहे. आणि या आत्मबळाच्या जोरावरच प्र त्ये क काम आपण यशस्वीरीत्या पार पडतो. तर त्या कामात यश मिळते.
स्वामी प्रिय भक्तहो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राबद्दल सांगणार आहे. आपल्याला वेळेनुसारच, सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासहीत हा जप करायचा आहे.

श्री स्वामी समर्थांचा फोटो मुर्ती ही आपण समोर ठेवावी, पाटावर ठेवावी आणि त्यांची सेवा करावी आणि सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा या मंत्राचा जप करावा. जप करण्यापूर्वी एक अगरबत्ती लावावी. एक दिवा लावावा. सोबतच एक तांब्याभर किंवा एक ग्लासभर पाणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी ठेवावा. आणि त्यानंतर फक्त एक वेळा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा. स्वामी प्रिय भक्तहो फक्त एकदा हा मंत्र आपल्या कुटुंबासोबत म्हणा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या महामंत्राची 108 वेळा म्हणजे एक माळा जप या महामंत्राचा जप अ व श्य करा.

श्री स्वामी समर्थ 108 वेळा आपण मनोभावे म्हणा. त्यानंतर या अगरबत्तीतून जी काही राख व भस्म खाली पडली असेल ती आपल्या घरातील प्रत्येकाच्या कपाळी अ व श्य लावा. आणि त्यानंतर जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवलं होतं ते पाणी प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाला थोडा थोडा द्यायचा आहे. आणि ते प्यायचं आहे. स्वामी भक्तहो दररोज नित्यनियमाने जर आपण अशाप्रकारे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप केला तर घरामध्ये अद्भुत बदल झालाच म्हणून समजा.

तुम्हाला नक्की ते दिसून येतील. श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात की, या घरांमध्ये अद्भुत ताकत आहे. आणि या मंत्राचा जप जेव्हा अशा प्रकारे समोर पाणी ठेवून अगरबत्ती लावून करतो तेव्हा भक्तहो या मंत्राची ताकत त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्या अगरबत्तीतून भस्म बाहेर पडतं ते भस्म हे प्रभावित होऊन जातं. आणि ते भस्म आपण आपल्या कपाळी लावतो. तेव्हा भक्तहो प्रचंड स्वामीबळ हे आपल्या पाठीशी निर्माण होते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *