महिलांनी स्वयंपाक करताना करा असं नामस्मरण

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजचे माहिती सांगण्यास सुरुवात करते. मित्रांनो अन्नाचा किंवा जेवणाचा मनावर काय परिणाम होतो हे बघायचे असेल तर एका महिन्याचा एक प्रयोग करून बघा. सा त्वि क अन्न खाल्ल्यामुळे आपल्यात एक प्रकारचा बदल दिसून येतो. कारण जसे अन्न तसेच आपले मन होते. सा त्वि क अन्न हे फक्त शाकाहारी भोजन नाही तर ते ईश्‍वराच्‍या स्‍मरणात बनवलेले भोजन असते.

तर रागात असतांना आपण स्वयंपाक केला तर त्याला सा त्वि क अन्न म्हणत नाहीत. म्हणून स्वयंपाक करणाऱ्यांनी कधीही नाराजीत किंवा रागात किंवा दुःखी असताना स्वयंपाक करू नये. अन्न शिजवू नये. तसेच कधीही स्वयंपाक करताना आईला, बहिणीला, बायकोला जे कोणी स्वयंपाक करत असेल त्यांना रागवू नये, त्यांच्याशी भांडू नये, त्यांच्यावर ओरडू नये.

कारण त्या स्थितीत स्वयंपाक करताना जर आपण ओरडलो, रागवलो तर स्वयंपाकावरती रागाची स्पंदने जातात आणि तेच आपण खाणार असतो. त्यानंतर घरामध्ये आई, बहीण, बायको स्वयंपाक करत असतात ते फार प्रेमाने करत असतात म्हणून त्या पदार्थांमध्ये सा त्त्वि क स्पंदने असतात. त्या आपल्याला समाधानी बनवतात. हल्ली घरांमध्ये स्वयंपाकी बाई देखील ठेवले जातात. त्यांच्या मनातील विचार हे त्यांच्या स्वयंपाकात उतरतात आणि ते आपल्याला सुख देखील देऊ शकत नाही.

जर घरात मुलगा जेवत असेल आणि आपल्याला म्हणत असेल की, मला अजून 1 चपाती पाहिजे. तेव्हा आईचा चेहरा अगदी आनंदाने फुलून येतो. ती अजून 1 चपाती प्रेमाने मुलाला वाढते. पण ती चपाती आपण स्वयंपाक्याला मागितला तर तो विचार करेल हा तर रोज 2 चपाती खातो. दुसरी गोष्ट आपण मंदिरात खातो ते अन्न त्या भगवंताला दाखवलेला प्रसाद असतो. ती भावना प्रसादाची असते ते अन्न ईश्वराला स्मरून बनवलेले असते.

म्हणून ते अन्न प्रसाद होते म्हणून घरात रोज स्वयंपाक करताना ईश्वराला बनवत आहात असे समजून स्वयंपाक करा. म्हणून ते अन्न प्रसाद होते. म्हणून घरात रोज स्वयंपाक करताना ईश्वराला बनवत आहात असे समजून स्वयंपाक करा. तो प्रसाद होईल. यासाठी आपले स्वयंपाक घर स्वच्छ ठेवा, मन शांत ठेवा, देवाचे पूजन, महादेवाची गाणी लावा. मुखाने नामस्मरण करा म्हणजे रोज जेवताना तो प्रसाद होईल. स्वयंपाक करताना बरेच उपायही करता येतात. घरात काही त्रास असेल तर यासाठी देखील उपाय आहेत.

ती गोष्ट चांगली व्हावी त्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना तर करा आणि ती गोष्ट मागत असताना स्वयंपाक करा. मग ती तुमच्या मुलांसाठी असू द्या, वृद्धीसाठी असू द्या किंवा अजून कोणत्याही कारणांसाठी असू द्या. परमेश्वराकडे त्यांच्यासाठी आ शी र्वा द मागत असताना स्वयंपाक करा. म्हणून कधीही देवाचे नामस्मरण करा. स्वामींचे नामस्मरण करा आणि तुमच्या व्यथा स्वामींसमोर, देवासमोर मांडा. नक्कीच तुमचे जेवण हे सा त्वि क आणि प्रसाद समान होईल आणि स्वामी तुम्हाला नक्कीच पावतील. मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांचा आधारे बनवलेली आहे. कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *