जपमाळ करताना या चुका अजिबात करू नका…नाहीतर समस्या दारात येतील

नमस्कार मित्रांनो,

जपमाळ करताना या चुका अजिबात करू नका नाहीतर समस्या तुमच्या घराच्या दारात उभी राहील, घराच्या दारात येईल. मित्रांनो ही माहिती सगळ्या स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरीसाठी अ त्यं त महत्त्वाचा आहे. कारण स्वामी सेवेमध्ये जपमाळ करणे गरजेचे असते. जप करणे गरजेचे असते आणि ते जप माळेने करणे खूप गरजेचे असते.

पण काही वेळेस आपण जपमाळ करताना काही गोष्टी विसरतो किंवा काही गोष्टींचे नियम असतात त्याचे पालन आपण करत नाही. आणि त्याचे दु ष्प रि णा म गंभीर स्वरूपात आपल्याला भोगावे लागतात. मित्रांनो प्रत्येक गोष्टीचे काही ना काही नियम असतात. काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर आजच्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला जपमाळ करताना कोणत्या नियमांचे पालन करावे कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.

आणि ही माहिती केंद्रातसुद्धा सांगितले जाते. मित्रांनो आपण ज्या जपमाळेने जप करतो त्या माळेला कधीही आपल्या डाव्या हाताने स्पर्श करू नये. ती माळ नेहमी आपल्या उजव्या हातानेच उचलावी आणि जपसुद्धा उजव्या हातानेच करावा. कधीच डाव्या हाताचा स्पर्श माळेला करू नये.

मित्रांनो प्रत्येक माळेमध्ये एक मेरूमणी असतो आणि त्या मेरुमणीपासूनच आपण जपाची सुरुवात करायची असते. आणि आपला जप जेव्हा पूर्ण होतो तेव्हा मात्र मेरुमणी ओलांडून कधीच पुढे जप करायचा नसतो. जप पुढे चालू ठेवायचे असेल तर पुन्हा उलट क्रमाने माळ फिरवून जसं पहिले होतं तशीच जप करायचा असतो.

फक्त मेरुमणी कधीच ओलांडायचा नसतो ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो माळेवर जप केल्यानंतर, तुमच्या जप झाल्यानंतर ती माळ सगळ्यात आधी आपल्या कपाळाला लावावी. त्यानंतर आपल्या डाव्या डोळ्याला लावावी आणि त्यानंतर उजव्या डोळ्याला तिचा स्पर्श करावा आणि जपमाळ करताना कधीही त्या मण्यांचा आवाज येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायचे आहे.

मित्रांनो जप तुमचा पूर्ण झाल्यावर माळ कधीही जमिनीवर न ठेवता ते एखाद्या ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर, खिळीला किंवा उघड्या जागेत सहज कोणाचीही दृष्टी पडेल अशी ती न ठेवता एखाद्या लाकडाच्या डबीत किंवा चांदीच्या डबीमध्ये तुम्ही ती ठेवावी. एखादी डबी राहू द्यावी देवघरात आणि माळेचा जप झाल्यानंतर ती माळ पुन्हा डबीत ठेवावी.

कुठेतरी टांगून माळ कधीच नाही ठेवायची. जप करण्याची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो या नियमांचे पालन करूनच जपमाळ करावी. तर मित्रांनो हे नियम पाळा तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात कोणतीही समस्या येणार नाही आणि तुम्ही त्याही देवाचा जप कराल, त्याही गुरूंचा जप कराल तो यशस्वी होईल त्याचा लाभ तुम्हाला होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *