देवघराला कळस असावा की नाही… जाणून घ्या काय सांगतं वास्तुशास्त्र…

नमस्कार मित्रांनो,

मंडळी घरातील देवघराला कळस का नसावा? याचे कारण जाणून घ्यायचं आहे. देवघरा ला कळस न ठेवण्याचे कारण धर्मशास्त्र आणि वास्तू शास्त्र आहेत.

सर्वात आधी आपण प्रथम धर्मशास्त्र जाणून घेऊया. आपण नेहमी बघतो मोठमोठ्या देवळांना वर कळसाचा आकार दिला जातो किंवा घुमट सारखा व पि रॅ मि ड सारखा आकार दिला जातो आणि मंडळी आधी सांगितल्याप्रमाणे पि रॅ मि ड हे सकारात्मक ऊर्जा देते.

आजूबाजूच्या वातावरणात पसरवते. मंदिरावरील कळस हेच काम करतो. मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. मंदिरावरील शक्य तेवढ्या उंच बांधले जातात.

त्यावर कोणतेही बांधकाम करत नाहीत. कारण धर्मशास्त्रानुसार मंदिराच्या कळसा शिवाय काही नको. आकाशातून येणारी ऊर्जा सरळ मंदिराच्या कळसा वर पडली पाहिजे.

हाच त्यामागचा उद्देश असतो. आणि मंदिराचा कळस त्या विशिष्ट भागाचे धर्मशास्त्र सुचवते. आपण जेव्हा आपल्या घरातील देव घरावर कळस बांधतो. तेव्हा कळसाच्या वर आपल्या घराचे छप्पर येत असते आणि धर्मशास्त्रानुसार कळसाच्या वर काही नको.

धर्मशास्त्र ला मान्य नाही. हे आहे यामागचे रहस्य. आता आपण यामागचे वास्तू शास्त्र जाणून घेऊया. ज्याप्रमाणे मी सांगितले की कळस हे सकारात्मक ऊर्जा साठी असते.

कळस पासून मिळणारी ऊर्जा ही भव्य असते. मोठ्या मंदिरांवर कळस बांधला जातो. मंडळी आपण जात आपल्या घरातील देव घरावर कळस बांधला तर कलासापासून मिळणारी ऊर्जा ही आपल्या घराच्या मानाने जास्त असते.

एवढी भव्य ऊर्जा आपले घर साठवू शकत नाही. याचे काही दुष्परिणाम ही आपल्याला होऊ शकतात. मंडळी तुमच्या घरातील देव घरावर कळस असेल तर तो काढून टाकणं हाच एक उपाय आहे.

फक्त कळस काढत असताना मंदिराच्या देखाव्याला काही हानी होऊ नये याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *