नमस्कार मित्रांनो,
गुरुमाऊलींनी सांगितलेला असा हा एक तोडगा आहे जो केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतात आणि रोगराई आजार आपण मुक्त होतो. कोणताही आजार, गंभीर आजार बरा होतो म्हणून मित्रांनो श्रद्धेने, विश्वासाने, मनोभावाने तुम्ही हा सोपा तोडगा करा. गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांसाठी, भक्तांसाठी हा तोडगा सांगितला आहे.
आणि ज्याने मनोभावाने श्रद्धेने हा तोडगा केला त्याला त्या तोडग्याची ते उपायाची फळ नक्की मिळालेले आहे. हा तोडगा करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज लागणार नाही आहे. फक्त एका अगरबत्तीची गरज लागणार आहे हो तुम्हाला हा तोडगा करण्यासाठी कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी किंवा रोज कोणत्याही वेळी तुम्ही देवघरासमोर बसा एक अगरबत्ती लावा.
एकच अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि अगरबत्ती संपेपर्यंत माळ असेल नसेल काही हरकत नाही. तुम्ही फक्त अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करत राहा. अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला जप करायचा आहे. टाईम बघू नका, किती वेळेस बोलत आहात ते मोजू नका.
फक्त अगरबत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे. माळेने करत असाल तरी करू शकतात जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत माळा करत राहा. आणि माळेने करायचं असेल तर अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. मित्रांनो असा तोडगा केल्याने, हा जप केल्याने 90 टक्के आपल्या अडचणी दूर होतात.
आणि मित्रांनो जी उदबत्तीची उदी असते ती कोणत्याही आजारी व्यक्तीला जर आपण कपाळी लावली, त्याच्या गळ्याला लावली किंवा पूर्ण शरीराला उतरती लावली तर नक्कीच सर्व आजार बरे होतात. आजारी माणूस लवकरात लवकर बरा होतो कितीही गंभीर आजार असतील तरी बरे होतात नक्की हा तोडगा करा खूप लाभदायक हा तोडगा आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.