नमस्कार मित्रांनो,
आपल्या प्रत्येकावर कधी ना कधी संकटे, दुःख, अडचणी येतच असतात. आपल्याला असे वाटते की, आपण कुठेतरी फसलो आहे, कुठेतरी अडकलो आहे. खूप मोठे संकट आपल्यावर आले आहे. आपण चारही बाजूंनी अडचणीमध्ये सापडलो आहोत. असे जेव्हाही तुम्हाला वाटेल की,
माझ्यावर खूप मोठे संकट आले आहे, कोणतेतरी खूप मोठे अडचण आले आहे मग ती कोणतीही अडचण असूद्या किंवा कोणतेही संकट असू द्या आणि कोणताही दिवस असूद्या तुम्ही फक्त देवघरासमोर बसा आणि एक दिवा लावा.
दिवा तेलाचा तुपाचा कसलाही, कोणताही दिवा तुम्हाला फक्त लावायचा आहे. त्यांनतर हात जोडून प्रार्थना करायची आहे की, जे ही संकट अडचण आले आहे ती दूर करा एवढीच प्रार्थना करायची आहे. त्यांनतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे हा मंत्र दुर्गा मातेचा मंत्र आहे.
जी तुमचे सगळे दुःख अडचण दूर करतील. फक्त मनोभावाने आणि श्रध्देने करायचा आहे. असे नाही की, संकट आले अडचण आलं आणि कोणीतरी बोल आहे म्हणून हा उपाय करायचं नाही. तुम्ही हा उपाय स्वतःच्या विश्वासाने पूर्ण श्रद्धेने मनोभावाने करायचा आहे.
हा उपाय तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल. मित्रांनो श्रद्धेने विश्वासाने तुम्ही दिवा लावून हा एक मंत्र बोला तर नक्की फरक जाणवेल. दिवा लावून झाल्यानंतर तुम्ही हा मंत्र बोलू शकता. मंत्र काही असा आहे.
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते अगदी सोपा मंत्र आहे. कुठेही लिहून ठेऊ शकता. फक्त देवाजवळ दिवा लावून हा मंत्र बोलायचा आहे काही दिवसातच तुमच्या अडचणी संकट दूर होतील. जेव्हाही संकट येईल तेव्हा या मंत्राला विसरू नका.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.