नमस्कार मित्रांनो,
गुरुवारी चुकूनदेखील कोणालाही देऊ नका या 3 वस्तू घरात दरिद्री आल्याशिवाय राहणार नाही. गुरूवारच्या दिवशी आपण जरी या वस्तू कोणाला दिल्या तरी दुर्भाग्य आपली पाठ सोडणार नाही. बारीक पाहिले तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चांगला वाईट काळ असतो. परंतु बर्याच वेळा काळ आपला पिच्छा सोडत नाही. तुम्ही कोणतेही काम हाती घ्याल ते पूर्ण होत नाही.
काम करताना त्यात अनेक अडचणी येत राहतात. अशा परिस्थितीमध्ये सतत असं वाटत असतं की, डोक्यावर दुर्भाग्यच सावट आहे. याची अनेक कारणं असू शकतात परंतु आज आपण याच विशेष कारण लागणार आहे गुरुवार माता लक्ष्मीचा आणि विष्णू देवाचा दिवस आहे. तसेच स्वामी समर्थ महाराजांचा देखील हा दिवस आहेत.
या दिवशी माता लक्ष्मी श्रीविष्णुची आराधना केल्याने व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पण खूप कमी जणांना माहिती असेल कि गुरूवारच्या दिवशी काही वस्तू आपण दुसऱ्या दिल्यानंतर आपल्याला सतत दुर्भाग्याच सावट राहत. आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाते. याचं कारण म्हणजे गुरूवारच्या दिवशी या वस्तूचे दान करण खूपच अशुभ मानला जातो.
म्हणूनच आज आपण बघणार आहोत कोणत्या आहेत त्या 3 वस्तू ज्या गुरूवारच्या दिवशी कोणालाही त्यामुळे विशेष करून त्या व्यक्तींना तुमच्या कुटुंबाचा हिस्सा नाहीत. पहिली गोष्ट सोने किंवा चांदी गुरूवारच्या दिवशी सोने किंवा चांदी पासून बनवलेली कोणतीही वस्तू दुसऱ्याला देऊ नका. हे अनेकदा आपण या वस्तू भेट म्हणून देतो.
परंतु गुरूवारच्या दिवशी या वस्तू भेट म्हणून कोणाला देऊ नका. अनेक महिला आपले दागिने दुसऱ्या महिलांना घालण्यासाठी देतात. परंतु दागिने सुद्धा गुरूवारच्या दिवशी देणे टाळावे. गुरुवारचा दिवस हा लक्ष्मीनारायण आजचा दिवस असतो. या दिवशी जर सोने-चांदी दुसऱ्यांना दिली तर आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाते.
दुसरी वस्तू काळ्या रंगाची कपडे गुरूवारच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे कोणालाही देऊ नका. या दिवशी कोणालाही काळ्या रंगाचे कपडे देणे अपशकुन मानले जाते. यामुळे देणारा व घेणारा दोघेही दुर्भाग्याची शिकार बनतात. त्यामुळे या दिवशी कोणालाही काळ्या रंगाची कपडे देऊ नका आणि कोणाकडूनही घेऊ नका नाहीतर तुमची वाईट वेळ सुरू झालीच म्हणून समजा.
तिसरीची गोष्ट आहे ती म्हणजे धान्य. गुरुवारच्या दिवशी कोणालाही आपल्या घरातील धान्य देऊ नका. यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य येऊ शकते. जर तुम्हाला कोणाला धान्य देणे आवश्यकच असेल तर दुकानातून धान्य खरेदी करून देऊ शकता. पण लक्षात ठेवा घरातील धान्य ते देऊ नका या आहेत त्या 3 वस्तू.
ज्या तुम्ही चुकून सुद्धा दुसऱ्यांना गुरूवारच्या दिवशी दिला तर तुमच्या घरी दुर्भाग्य आलेच म्हणून समजा. त्यामुळे वर दिलेल्या 3 गोष्टी तुम्ही देणे नक्की टाळा आणि गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीनारायण तसेच स्वामी समर्थ महाराजांचा नाम जप करा. त्यांची आराधना करा. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.