फक्त 5 दिवस या वनस्पतीचा रस घ्या…शुगरच्या गोळ्या बंद, लिव्हर आतून स्वच्छ…

नमस्कार मित्रांनो,

पावसाळ्यामध्ये अनेक च म त्का रि क आ यु र्वे दि क वनस्पती या उगवत असतात. या वनस्पतीला गवत समजण्याचे अनेक जण चूक करत असतात. परंतु ही इतकी च म त्का रि क वनस्पती आहे. या वनस्पतीने खराब झालेले लि व्ह र सुद्धा ठीक होऊ शकत.

इतकी वनस्पती उ प यु क्त आहे. या वनस्पतीने स्वा दु पिं डा च जे कार्य आहे ते अनेक पटीने वाढत. आणि तुमच्या शरीरामध्ये कितीही प्रमाणामध्ये शु ग र वाढलेली असेल, ती शु ग र ती पूर्णपणे नॉ र्म ल फक्त 5 दिवसामध्ये करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे.

ही जी वनस्पती आहे ती पावसाळ्यात सर्वत्र उपलब्ध होणारी वनस्पती आहे. आ यु र्वे दि क दुकानात सुद्धा मिळते. कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही याच सेवन करू शकता. ही वनस्पती कोणता आहे ते आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत ही माहिती वाचत रहा.

मानवी शरीरामध्ये लि व्ह र आणि स्वा दु पिं डा च जे कार्य आहे अ त्यं त महत्त्वाच आहे. ज्याचं लिव्हर आणि स्वादुपिंड व्यवस्थित रित्या काम करत म्हणजे हे दोन ऑ र्ग न एकमेकाजवळ आणि एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे एकमेकांचं का र्य एकमेकांशी नि ग डि त आहे.

आणि जर याचं कार्य व्य व स्थि त असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच पित्त होणार नाही, जळजळ होणार नाही, मळमळ होणार नाही, अपचन होणार नाही, गॅसेस होणार नाही. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठणार नाही.

त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डायबिटीज झालेला असेल तर तो दुरुस्त होईल. आणि ज्यांना डायबिटीज होण्याची शक्यता आहे त्यांनाही कधी डायबिटीज होणार नाही. ही जी वनस्पती आहे कडूनाई. याला हिंदीमध्ये छोटा किरायता, कडु नाय असे म्हणतात.

अत्यंत उ प यु क्त अस वनस्पती आहे. पावसाळ्यामध्ये सर्वत्र उपलब्ध होणारी वनस्पती आहे. याला छोटी छोटी लांबट अशी पान असतात आणि पांढरी फुल असतात. आणि चवीला अ त्यं त कडु असतात आणि आपल्याला ही वनस्पती सहजरीत्या ओळखता येते.

थंडी तापासाठी याचा वापर केला जातो. मलेरियासाठी याचा वापर केला जातो. कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये व्यक्तीच्या पचन क्रियेसाठी आणि लिव्हर आणि स्वादुपिंडाच्या स्वच्छतेसाठी या वनस्पतीचा वापर हा अत्यंत उपयुक्तरित्या करता येतो.

म्हणून या वनस्पतीचा वापर हा प्रत्येकाने वर्षातून फक्त 2 दिवस जरी केला तरी स्वादुपिंडाचं काम सुरळीत करण्याचं काम ही वनस्पती करते. आपल्या शरीरामध्ये लिव्हर हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.

आपल्या शरीरामधून पचलेल्या पदार्थामधून चरबी आणि प्रथिना याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम, रक्त गोठण्यासाठी आवश्यक प्रथिना निर्माण करण्याचं काम त्याचबरोबर शरीरामध्ये जे विषारी घटक आहेत त्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजे डी टो फि के श न च काम हे लि व्ह र करत असत.

आपल्या शरीरामधील शुगर नि यं त्रि त ठेवण्यासाठी स्वादुपिंड अ त्यं त महत्त्वाच काम करत असतो. म्हणून या दोन्हीच कार्य सुरळीत करण्यासाठी, ज्यांना मधुमेह ऑलरेडी झालेलं आहे अशा व्यक्तीने तर या वनस्पतीचा अ व श्य सेवन करायचं आहे.

तुमची शुगर कितीही वाढलेली असेल तर ती पूर्णपणे नॉ र्म ल करण्याचं काम ही वनस्पती करत असते. आणि या वनस्पतीच तुम्ही सलग 7 दिवस सेवन केलं तर वर्षभर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये शुगर अजिबात वाढणार नाही. इतका ज ब र द स्त या वनस्पतींचा फायदा आपल्याला मिळतो.

तर या वनस्पतीच सेवन कस करायचं आहे? जर तुम्हाला ही ताजी वनस्पती मिळाली तर ताजी आणायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याची पान काढायची आहेत. पान आपल्याला चांगल्याप्रकारे ठेचून घ्यायच आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून त्याचा आपल्याला रस काढून घ्यायच आहे.

साधारणतः 15 ते 20 मिली रस आपल्याला घ्यायच आहे.
जास्त जरी घेतला तरी त्याचा कोणताही साईड इफेक्ट नसतो. 1 कप भरून जरी घेतला तरी चांगलं असत. 15 ते 20 मिली आपल्याला रस घ्यायच आहे. सकाळी उपाशीपोटी याच सेवन करायचं आहे.

ज्या व्यक्तींना ऑलरेडी मधुमेह आहे, शुगर खूप वाढलेली आहे अशा व्यक्तींनी सलग या वनस्पतीचा जो रस आहे तो 7 दिवस करायचं आहे. ज्या लोकांना या वनस्पतीची ताजी पान मिळणार नाहीत त्यांनी आ यु र्वे दि क दुकानातून आणलेलं असेल तर याच सेवन कस करायचं आहे?

जो पाला आहे तो आपल्याला साधारणतः 2 कप पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे रात्रभर. सकाळी उठल्याबरोबर ते पान किंवा जी पावडर असेल ती काढून टाकायची आहे. आणि त्याच जो अ र्क उतरलेलं रस आहे तो आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायच आहे.

सलग 6-7 दिवस करा तुमचे शुगर पूर्णपणे नॉ र्म ल होईल.
तुमचं लि व्ह र खराब झालेलं असेल तर लिव्हर दुरुस्त होईल, प्यां क रि य च कार्य सुरळीत होईल त्यामुळे शुगर तुमच्या शरीरात अजिबात वाढणार नाही.

त्याचबरोबर ज्यांना पित्ताची समस्या आहे, जळजळ, मळमळ होत, गॅस होतो त्यांची समस्या तर अगदी 3 दिवसात निघून जाईल. जिथे दिसेल या वनस्पतींची पान अवश्य तोडून आपल्याजवळ ठेवा, सुकून ठेवा आयुष्यामध्ये उ प यु क्त येणारी वनस्पती आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *