दिवाळी झाल्यावर करा हे 1 काम, कधीच तुमच्या घरात धन धान्याची कमी राहणार नाही

नमस्कार मित्रांनो,

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही ऐकले असेल की कोणाला या दिवशी काहीच द्यायचं नसतं. म्हणजे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला घरातील कोणतीही वस्तू किंवा पैसा किंवा कोणतीही काहीही वस्तू द्यायची नसते. असे मानले जाते की, या दिवशी आपण जर काहीही दिलं तर असं मानलं जातं की, त्यासोबत लक्ष्मीच्या आ शी र्वा द किंवा सुख-समृद्धी सुद्धा निघून जात असते.

म्हणून आपण या दिवशी काहीच कोणाला देत नाही. परंतु मित्रांनो दिवाळी झाल्यानंतर म्हणजे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे एक काम केल्याने आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. धन धान्याची कमी होत नाही. आता हे काम कोणते आहे? तुम्हाला काय करायचे आहे?

तर मित्रांनो लक्ष्मी पूजन झाल्यानंतर म्हणजे दिवाळी झाल्यानंतर केव्हाही अस नाही की, लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला हे करायचे आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता किंवा दिवाळी झाल्यानंतर करू शकतात. म्हणजे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर करू शकतो.

हे आहे अन्नदान किंवा कोणतेही दान तुम्हाला जे शक्य असेल ते धन तुम्ही दिवाळी झाल्यानंतर अवश्य करावे. मित्रांनो दिवाळीच्या दिवशी तर तुम्ही कोणाला काहीच देऊ नका. तुम्ही जे फराळ केली असेल ती सुद्धा देऊ नका. दुसऱ्या दिवशी द्या. आता दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे? तर मित्रांनो कोणतेही गरीब व्यक्तींना तुम्ही जुने कपडे, नवीन कपडे देऊ शकता.

किंवा घरातील कोणतीही वस्तू तुम्ही जे फेकत असाल किंवा नवीन वस्तू असेल तर ती देऊ शकता. किंवा कोणाला दान दक्षिणा देऊ शकता किंवा अन्न देऊ शकता, जेवण देऊ शकता. किंवा तुम्ही जी दिवाळीला जे आपण फराळ करतो ती फराळ तुम्ही गरीब व्यक्तींना देऊ शकता. याने काय होते?

तर मित्रांनो याने आपल्या घरातील बाधा, न का रा त्म क ऊर्जा, वाईट शक्ती, आपले दुःख, अडचणी संकटं समस्या याच्यासोबत आपल्या घरातून बाहेर कायमचा निघून जात असतात आणि आपण जे दान करतो त्यामुळे देवता, लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होत असते. म्हणून दिवाळी झाल्यानंतर लक्ष्मी पूजन झाल्यानंतर असे दान आपण नक्की करावे आणि हे दान आपण आपल्या क्षमतेनुसार आपण करायचे आहे.

जेवण दान करा, अन्न धान्य दान करा, फराळ दान करा, जुने कपडे दान करा, काही दान करा, एक वस्तू केली तरी चालेल, एक ताट फराळ दिला तरी चालेल. पण गरीब व्यक्तीला तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दिवाळी झाल्यानंतर नक्की असे दान करायला विसरू नका. याने लाभ फक्त तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आणि संपूर्ण घरालाच होणार आहे.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *