आयुष्यात मरेपर्यंत कधीच पित्ताचा त्रास कधीच होणार नाही. ऍसिडिटीचा कायमचा बंदोबस्त, काहीही खा पचून जाईल.

नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, कुठलंही पित्त असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल. त्याच बरोबर त्वचारोग असेल तुम्हाला, कावीळ झालेली असेल, तुमचं लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल, यकृत व्यवस्थित काम करत नसेल, वजन कमी करण्यासाठी प्र य त्न करत असाल अशा अनेक समस्या तुमच्या कमी करण्यासाठी हा रस तुम्ही घ्या आणि हा रस घरच्या घरी आपण सहजरित्या बनवू शकतो.

हे रस बनवण्यासाठी अगदी दोन पदार्थ आपल्याला लागणार आहे ते सहजरीत्या आपल्या घरामध्ये उपलब्ध होतात. हा रस बनवण्यासाठी आपल्याला जे 2 पदार्थ लागणार आहे. बर्‍याच जणांना हा पदार्थ जर पाहिलं की असं वाटतं की, हा रस खूप कडू असेल. पण तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हा रस बनवा. अजिबात कडू लागणार नाही. त्याचे औषधी गुणधर्म तुम्हाला मिळतील आणि हे सगळे जे त्रास आहे ते तुमचे पूर्णपणे निघून जातील.

मित्रांनो हा जो रस आहे तो आपल्याला कारल्याचा रस बनवायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्या घरातला एक घटक मिक्स करायचा आहे. ज्यामुळे तुम्हाला हा रस बअजिबात कडू लागणार नाही. त्याच्यामध्ये साखर मिक्स करायचे नाही. फक्त दुसरी घटक आहे जो आपल्याला मिक्स करायचा आहे आणि त्यामुळे याची चव आजिबात तुम्हाला कडू लागणार नाही. परंतु यांचे आ यु र्वे दि क जे गुणधर्म आहे ते तुम्हाला सर्व मिळणार आहे.

तुमचा पित्ताचा त्रास तर तुमचा पूर्णपणे निघून जाणार आहे. शुगर तुमचे नॉर्मल होणार आहे. आयुर्वेदानुसार आंबट, खारट, गोड तुरट, तिखट, कडू या सहा रसयुक्तत पदार्थांची प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीनं अ त्यं त आवश्यकता असते. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे यांचा समतोल राखणं खूप महत्त्वाचा आहे आणि हा रस जो आहे याच समतोल राखण्याचं काम करतो. तो बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला कवळ कारलं घ्यायचे आहे. कारलं ज्याला आपण संस्कृतमध्ये कारगिलं किंवा हिंदीमध्ये करेला म्हणतो.

चवीला कडू असलेलं आपण कारलं पाहिलं असेल. भाजी त्याची आपण खात असतो. या कारल्यामध्ये अ त्यं त महत्त्वाचे आ यु र्वे दि क गुणधर्म असतात आणि म्हणून आपल्या याचा वापर करायचा आहे. आपल्याला छोट कारलं घ्यायचे आहे. मोठं कारलं आपल्याला घ्यायच नाही. कारण कवळ जेवढं कारलं असेल तेव्हा आपल्याला वापरायचा आहे. आणि हे साधारणत: छोट कराल असेल तर छोटे छोटे दोन कारले वापरायचे आहे आणि मोठा असेल तर मग अर्ध किंवा मध्यम असेल तर एक कारल्याचा रस आपल्याला काढून घ्यायच आहे.

त्यासाठी कारलं जे आहे ते आपल्याला कुठून घ्यायचा आहे किंवा मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे. आणि बिया काढून टाकायचं आहे. आणि हा रस काढून घेतल्यानंतर आपल्याला हे वस्त्रगाळ करायचा आहे इतर कुठल्याही गळणीने गळायच नाही आपल्याला. आपल्याला सुती वस्त्र घ्यायचा आहे, सुती कापड घ्यायचे आहे आणि त्याने गळायच आहे. आणि हे गाळल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये जो दुसरा घटक आपल्या मिक्स करायचा आहे ते आहे तुरटी.

तुरटी आपल्याला सहजरित्या मिळते. किराणा दुकानांमध्ये तुरटी आणायची आहे. त्याची पावडर तयार करायची आहे. अगदी थोडीशी, पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी घ्यायची आहे. तुरटी आहे या रसामध्ये टाकायचे आहे. चांगल्यारीतीने त्याला हलवून घ्यायच आहे. त्यानंतर परत दहा मिनिटे त्याला ठेवून द्यायचा आहे. रसाला त्याच पद्धतीने ठेवून द्यायचा आहे. दहा मिनिटात ठेवल्यानंतर त्याच्यामधले राहिलेली कडू गुण आहेत ते सगळे तुम्हाला खाली जमा झालेले दिसतील.

त्यानंतर परत या रसाला वस्त्र गाळ करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो हा रस आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. या रसांमुळे जे यकृत आहे, क्रियाविकार आहे ते पूर्णपणे निघून जातात. संधिवात निघून जातं, त्याने मुतखडा सुद्धा पडून जातो. मित्रांनो शुगर वाढलेली असेल तर ती पूर्णपणे नॉ र्म ल होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे मग कुठला पित्ताचा त्रास असेल सकाळी फक्त तीन दिवस घ्या पित्ताचा त्रास पूर्णपणे निघून जाईल.

या रसाने कदाचित तुम्हाला उलटी होईल. उलटीमधून तुमचं सगळं पित्तविकार जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल. उलटी झाल्यानंतर तूप भात आपल्याला खायचं आहे. ताज रस घ्यायच आहे. जास्त वेळ ठेवून आपल्याला हा रस घ्यायच नाही आहे. ताज बनवून आपल्याला हा रस घ्यायच आहे. सकाळी तीन दिवस पित्तासाठी याचा वापर करून बघा पित्ताचे समस्या तुमचे पूर्णपणे निघून जाईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *