नमस्कार मित्रांनो,
170 वर्षानंतर बनत आहे दुर्लभ संयोग 15 डिसेंबरपासून पुढील 12 वर्षे या राशिच्या जीवनात असेल राजयोग. मित्रांनो मनुष्य जीवन हे अतिशय कठीण असून मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. मित्रांनो दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्यांचा अंत निश्चित असतो.
ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात स का रा त्म क परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थितीत चालू असू द्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही.
परिस्थितीचे चटके सोसून अनेक दुःख आणि यातना भोगल्यानंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि स का रा त्म क मंगलमय काळाची सुरुवात होते की, त्या घटकेपासून व्यक्तीच्या जीवनाला कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होते.
दिनांक 15 डिसेंबरपासून असाच काहीसा शुभ आणि स का रा त्म क काळ या भाग्यवान राशिंच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्रय अपमानाचे दिवस आता संपणार असून प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत.
आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. मित्रांनो ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे मागील काळात आपल्याला बराच संघर्ष करावा लागला असणार. अनेक दुःख आणि यातना भोगावे लागले असतील.
अपमान आणि अपयशाचे चटके देखील सहन करावे लागले असतील. पण आता इथून पुढे परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. दुःखाची अंधारी रात्र संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो 15 डिसेंबर रोजी ग्रहांचे राजे सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहेत.
सूर्य हे नवग्रहांचे राजा मानले जातात. ते प्रत्येक 30 दिवसाला राशी बदलत असतात. सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा या राशी परिवर्तनाला सूर्य संक्रांती किंवा संक्रांती असे म्हटले जाते. दिनांक 15 डिसेंबर रोजी सूर्यदेव वृश्चिक राशीतून निघून धनू राशीत प्रवेश करणार असून सूर्याच्या या होणाऱ्या राशी परिवर्तनाला धनु संक्रांती असे म्हटले जाते.
सूर्य हे पद प्रतिष्ठा, मानसन्मान ऊर्जेचे कारक ग्रह मानले जातात. सूर्य जेव्हा शुभ फल देतात तेव्हा मनुष्याचे नशीब पालटण्यास वेळ लागत नाही. सूर्याचा स का रा त्म क प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडवून आणत असतो.
सूर्याच्या धनु राशीत होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा स का रा त्म क अथवा न का रा त्म क प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार असून या काही भाग्यवान राशींसाठी हे गोचर विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.
कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने त्यांच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रावर याचा अतिशय स का रा त्म क प्रभाव दिसून येणार आहे.
करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत. ज्या राशी विषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष राशी, मिथुन राशी, कर्क राशी, सिंह राशी, तूळ राशी, वृश्चिक रास आणि धनु राशी, मीन राशी.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.